ओबीसी आरक्षण पुनर्स्थापीत करण्याच्या निर्णयाचे माळी महासंघाने मानले आभार
गजानन ढाकुलकर
नागपूर :- ओबीसी आरक्षण पुनर्स्थापीत करण्याचा निर्णय दिल्या बद्दल मा. सर्वोच्चा न्यायालयाचे मन:पूर्वक आभार. पहिली लढाई आज जिंकली. बंठीया आयोगाने महाराष्ट्रात जी ओबीसीची संख्या महाराष्ट्रात ५६ टक्के असतांना ३७ टक्के दाखवली त्याचे पुनरनिरीक्षीण होणे आवश्यक आहे.
सरकारला आमची विनंती आहे.की ज्या जिल्ह्यात ओबीसी ची लोकसंख्या कमी दाखवली आहे त्या जिल्ह्यात पुनरनिरीक्षण करावे. अशा आशयाची विनंती अविनाशजी ठाकरे
राष्ट्रीय अध्यक्ष माळी महासंघ यांनी केली आहे.